तु आलास आणि क्षणिक आनंद देऊन गेलास,पण तुझ्या आठवणी सदैव आमच्या संग राहणार,अश्रु तुझ्या आठवणी काही पुसू शकणार नाही कारण आपलं माणुस गमावल्याच दुःख कधीच पुसट होत नाही.
चारोळी २:प्रेम
तू आज आशी समोर आलीस कोमजलेल प्रेम परत फुलवुन गेलीस,तुझे ओठ जे बोलले नाही ,नयन तुझे ते [...]
३ शहरं. १० स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार,११२ प्रस्थापित गायक. ३५६ समूहगायक. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग…. आणि यांना एका सूत्रात बांधणारी कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कविता.. अर्थात भारतातील सर्वात भव्य गीत…लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!! हे जगातलं सर्वात भव्य गीत का तयार झालं याविषयी -
मराठी अभिमानगीत ३ शहरं. ९ स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार. ११२ प्रस्थापित गायक. ३५६ लोकांचं समूहगान. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग. …आणि कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेले अजरामर शब्द –
गेले दोन अडीज वर्ष मी इंग्रजी ब्लॉग लिहितो. मग मराठीचा मुद्दा आला आणि लगेच विचार केला की मी पण मराठी ब्लॉगर बनणार.
ब्लॉगचं नाव ठरवण्यात सरवात जास्त वेळ गेला. खर सांगतो बाळाचं नाव ठरवण सोपं आहे,पण ब्लॉगचं नाही. एकाच नावाचे ४ पोर असू शकतात पण एका नावाचे २ ब्लॉग नाही. ज्या नावाचा मी विचार [...]
पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न झालेल्या पहिल्या ब्लॉगर मेळाव्यानंतर दुसरा ब्लॉगर मेळावा तुमच्या,आमच्या,सर्वांच्या –आपली मुंबई येथे आयोजित होतो आहे. रविवार,दिनांक ९ मे २०१० रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात हा ब्लॉगर मेळावा संपन्न होईल. एकमेकांशी ओळख करून घेऊन स्नेहबंध आणखी घट्ट करावे या उद्देशाने हा ब्लॉगर मेळावा आयोजित होतो आहे. [...]