३ शहरं. १० स्टुडियो. १२ ध्वनिमुद्रक. ६५ वादक कलाकार,११२ प्रस्थापित गायक. ३५६ समूहगायक. २००० लोकांचा सकारात्मक सहभाग…. आणि यांना एका सूत्रात बांधणारी कविवर्य सुरेश भट यांची अजरामर कविता.. अर्थात भारतातील सर्वात भव्य गीत…लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!! हे जगातलं सर्वात भव्य गीत का तयार झालं याविषयी -
[ खालील सत्य हे खुद्द कौशल [...]



